विश्वचषक क्रिकेट 2023 फायनल सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झाला हा सामना संपल्यानंतर काही वेळातच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सामना संपल्यानंतर देव रंजन दास तणावामध्ये घरातून बाहेर पडला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही एकाने आ त्म ह त्या केली आहे.